Posts

Showing posts from September, 2022

हम भारत के लोग...

*हम भारत के लोग...* ~~~~~~~~~~~~ >> भारतीय संविधान कहता है कि, 'हम भारत के लोग' द्वारा यह संविधान 'हम भारत के लोग' के प्रति 'अंगीकृत, अधिनियमित और आत्मार्पित' किया जाता/गया है। इसका नैतिक, वैधानिक, सामाजिक, सांस्कृतिक और मानवीय दृष्टी से भी एक अर्थ यह होता है/होना चाहिए कि, 'हम भारत के लोग' द्वारा संविधान में वर्णित सभी प्रावधानों को उसके सही स्पिरीट/परिप्रेक्ष्य में स्वयंपोषित रूप से अपनाकर उनका अनुपालन करना भी 'हम भारत के लोग' के लिए अनिवार्य है। परन्तु क्या आज 'हम भारत के लोग' इस विधान को अपनी कृतियों से सही साबित कर पा रहें है? यह प्रश्न अपनी भयावह उपस्थिति दर्ज कराता 'हम भारत के लोग' को डरा, धमका तो नही रहा है? 'हम भारत के लोग' को अपने अंदर झांककर इन प्रश्नों का जवाब तलाशना अब अनिवार्य हो गया है। >> संविधान द्वारा प्रदत्त प्रावधानों के अनुरूप वैज्ञानिक चेतना से संपन्न तर्कसंगत समाज बनने/बनाने की 'हम भारत के लोग' की यात्रा फिलहाल रुकी हुई सी लग रही है, जबकि प्रतिगामी सोच, अविवेकवाद, अलगाववाद, पोंगाप...

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

*सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~     @ॲड.लखनसिंह कटरे, ------------------------------------------------------ >> जगात आज सर्वसाधारणपणे प्रामुख्याने तीन अर्थरचना मानल्या/अभ्यासल्या/आचरल्या जात असल्याचे सर्वसाधारणपणे आढळून येते. त्या तीन अर्थरचना म्हणजे -- ¤ साम्यवादी (समाजवादी?) अर्थरचना, ¤ भांडवलशाही/वादी अर्थरचना आणि  ¤ सहकारी अर्थरचना.  >> यापैकी साम्यवादी व भांडवलशाही या दोन्ही अर्थरचना व हे दोन्ही विचार(!) 'निसर्गाला अंकित करून विकास' घडवणे, या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गृहीतकावर आधारित आहेत. आणि 'निसर्गाला अंकित करून' किंवा 'निसर्गावर मात करून' किंवा 'निसर्गविरोधी' असा कोणताही विकास हा शाश्वत, सम्यक, टिकाऊ व सर्वसमावेशक विकास होऊच शकत नाही, हे आज पर्यावरणाच्या संदर्भातील वैज्ञानिक स्पष्टीकरणाद्वारे विज्ञानानेच सिद्ध/मान्य केलेले आहे. या दोन्ही अर्थरचना आणि विचारपद्धतींमध्ये विकासाची तथाकथित संकल्पना राबवताना युद्धसज्जतेसाठी अवकाश-संशोधन, संगणक, आयटी, एआय, श्रमशून्याधारित ऐषोआराम, साम्राज्यवृत्ती, व्यक्ती...

समाजविकासक चळवळी/मोहीमा : एक टिपण

*समाजविकासक चळवळी/मोहीमा : एक टिपण* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> समाजातील वाईट चालीरीती, कुप्रथा, अपसमज, गैरसमज, ऐतिहासिक गफलती, ... आदि समाजाच्या सम्यक व शाश्वत विकासात अडसर ठरणाऱ्या बाबींच्या सक्षम, सुफल व शाश्वत निराकरणासाठी झटपट होणारी क्रांति कधीच उपयोगी ठरत नसते, ही ऐतिहासिक तथ्याची वस्तुस्थिती आहे. क्रांतिकारक ठरणारी चळवळ/मोहीम ही स्वभावतःच फक्त मूठभर लोकांचीच चळवळ/मोहीम ठरत असल्याने ती जनतेची/समाजाची जाहीर चळवळ/मोहीम होऊ शकत नाही. वस्तूतः आणि मानवी प्रवृत्तीच्या निसर्गसंमत अंगाच्या दृष्टीने विचार करता अशी जाहीर चळवळ/मोहीम ही नेहमी शांततावादाच्या, सहअस्तित्वभावाच्या, सामंजस्यभावाच्या घोषणा करतच वाढत असते/वाढू शकते.  >> समाजाला जागृत करणे, संघटित करणे, समाजात बलिदानाची व तद्विषयक कर्तव्याची प्रेरणा जागृत करणे, कालसुसंगत चर्चाविश्व उभारणे, ... सारख्या सम्यक व शाश्वत समाजविकासक बाबींचे पुरेसे महत्त्व न जाणताच केलेल्या अविचारी आणि आततायी चळवळी/मोहिमा निसर्गतःच अल्पजीवी व पर्यायाने अपयशीच ठरतात. एवढेच नव्हे तर अशा अविचारी आणि आततायी चळवळी/मोहिमा समाजविघातक ठरून त्याद...

बौद्धिक पक्षाघात (हिंदी)

*बौद्धिक पक्षाघात* (हिंदी) ~~~~~~~~~~~~~~~ >> हिंदी की एक सुप्रसिद्ध काव्यरचना 'कामायनी' (1936) में कवीवर्य प्रसाद के कविता की एक पंक्ति है,  '... दुख देगी यह संकुचित दृष्टि।'  प्रसाद की यह पंक्ति उदारवाद तथा सहअस्तित्वभाव/सामंजस्यभाव के अभाव से सामाजिक जीवन में पनपते वैरभाव/विद्वेष के बिभिषिका का यथार्थ वर्णन करती है। फूकोयामा के शब्दों में कहे तो यह पंक्ति 'इतिहास का अंत' हो सकने की भविष्यवाणी करती सी लगती है। यह वैज्ञानिक सत्य है कि, कोई भी एक मानव प्राणी दुसरे मानव का सही-सही प्रतिरूप नहीं हो सकता। वैचारिक, भावनिक, बौद्धिक आदि सभी मामलों में स्वाभाविक विभिन्नता यह मानव जाति के प्राकृतिक अस्तित्व को ही परिभाषित करती है। मानव मात्र/केवल सामाजिक प्राणी ही नहीं, बल्कि एक जैवरासायनिक प्राणी-तंत्र भी है। अतः विभिन्नता यह मानव जाति का एक स्वयंभू गुणविशेष ही माना गया है। लेकिन इसी विभिन्नता में बिखरी समानता की खोज कर उसे बढ़ावा देना यह मानव जाति के शाश्वत अस्तित्व के लिए एक परमावश्यक तथा नैतिक मानवी कर्तव्य भी हो जाता है। इसी कर्तव्य के पालनार्थ उदारवाद और सम्...

कवी, कविता आणि दुर्बोधता वगैरे : एक आकलन (परिवर्तनाचा वाटसरु, 01-15 सप्टेंबर 2022 च्या अंकात प्रकाशित)

*कवी, कविता आणि दुर्बोधता वगैरे : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~         भौतिकशास्त्रातील एक जुना नियम असे सांगतो की, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच असते; तथा या क्रिया आणि प्रतिक्रिया परस्परविरोधी परंतु समसमान शक्तीभारित असतात. भौतिकशास्त्रातील हा जुना नियम काव्यप्रांतात मला अपुरा व बावळट वाटतो. परंतु याच भौतिकशास्त्रातील क्वांटम मेकॅनिक्स/क्वांटम थेअरी(सायंस) संबंधातील नवीन नियम (जसे-- हायझेनबर्गचे अनिश्चिततेचे नियम, श्राडिंगरचे वेव्ह इक्वेशन्स, पाॅल डिरॅक चे अनिश्चित विश्व विषयक शोध, इ.) मात्र काव्यप्रांतात जवळजवळ तंतोतंत म्हणता येतील असे लागू होतात, असे सूक्ष्म अवलोकनाअंती दिसून येते.        कविता ही एक गूढ विचारप्रक्रिया (मनःप्रवास) सुद्धा आहे; हे मत विचारात घेता कविता ही वर नमूद केलेल्या भौतिकशास्त्राच्या संकल्पनेनुसार क्रिया आहे की प्रतिक्रिया, हा प्रश्न मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि या प्रश्नाचे माझे अल्पमतीचे उत्तर असे की, कविता ही क्रिया असते/असावी. आणि कोणतीही क्रिया ही नवनिर्मिती असते, ती पुनरावृत्ती नसते. पुनरावृत्ती असल्य...

कुत्सित/विकृत बौद्धिकता/प्रतिभा और... (Sent to World Literature Today/01.09.2022)

*कुत्सित/विकृत बौद्धिकता/प्रतिभा और...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनपाल सिंह कटरे "अपराधी" ------------------------------------------------ >> मानव की आकलन क्षमता का पूरा पूरा ज्ञान अभी भी विज्ञान खोज ही रहा है। मानव मस्तिष्क अभी भी वैज्ञानिकों के लिए एक अनबुझ पहेली ही साबित हो रहा है। इस मानवी आकलन क्षमता और मानवी बौद्धिकता/प्रतिभा के विभिन्न पहलुओं पर संबंधित वैज्ञानिकों द्वारा प्रकट/प्रस्तुत भिन्न भिन्न अनुभव तथा आकलन हम आये दिन पढ़ते रहते है। अभीतक मानवी बौद्धिकता/प्रतिभा के जो विभिन्न आयाम वैज्ञानिकों ने खोज लिए है, उनका एक सर्वसाधारण ब्योरा अमेरिकन मनोवैज्ञानिक हावर्ड गार्डनर द्वारा प्रस्तुत किया गया है। जिसके अनुसार मानवी बौद्धिकता/प्रतिभा के आठ प्रकार माने गए है। वे है --- 1) दृश्य स्थानिक या आकाशीय बौद्धिकता/प्रतिभा (Visuals - Spatial)-  जो लोग Visuals - Spatial में मजबूत होते हैं, वे चीजों को देखने में बाकि लोग से अच्छे होते है। यह व्यक्ति अक्सर दिशाओं के साथ-साथ नक्शे, चार्ट, वीडियो और चित्रों को देखने में अच्छे होते हैं।  2) शाब...

...असा एखादा संपादक भेटावा!

दि.02.09.2022/बोरकन्हार-441902. ======================= प्रति, श्री.विनोद शिरसाठ, संपादक, 'साधना' (साप्ताहिक), पुणे-411030. >> सप्रेम सादर नमस्कार.  >> सुमारे महिन्यापूर्वी लोकसत्ता मध्ये मित्रश्रेष्ठ श्री.भानू काळे यांनी 'साधना' विषयी एक लेख लिहून त्यात 'साधना'च्या अन्य मान्यवर संपादकांसोबतच आपल्याही संपादकीय कौशल्याची साधार व सार्थ तारीफ केली होती. मी श्री.काळे यांच्या तद्विषयक मताशी शंभर टक्के सहमत आहे. परंतू एका दुखऱ्या नसेची वेदनाही आहे की, श्री.काळे स्वतः मात्र 'अंतर्नाद' बंद करताना आपल्या या (संपादक विषयक) विचारांशी एकनिष्ठ राहू शकले नव्हते. आणि आम्हा मराठी वाचकांच्या दुर्दैवाने आम्हाला 'अंतर्नाद' सारख्या सद्यस्थितीत अपरिहार्य असलेल्या साहित्य, विचार, आचार विषयक अनमोल अशा दीर्घ-प्रभावी वाचनापासून वंचित व्हावे लागले. त्यासंदर्भात माझे श्री.काळे यांचेसोबत लुटूपुटीचे मतभिन्नतेचे पत्र-भांडण ही झाले होते. असो. (मी 2000 पासून शेवटच्या अंकापर्यंत 'अंतर्नाद'चा सक्रिय व नियमित वर्गणीदार-वाचक होतो.) >> एकंदरीत मराठीतील नियत...