Posts

सभ्यता का विकास और विनाश : एक प्रश्न! (प्रकाशित)

♡ सभ्यता का धारणाक्षम एवं शाश्वत विकास, विज्ञान और संस्कृति♡     (साहित्य की अनिवार्यता.)//प्रकाशित : दिवान मेरा// अप्रैल-मई 2022) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       इस पृथ्वीपर आजतक कई सभ्याताओं का उदय और विनाश हुआ है| यह विनाश कैसे हुआ, इस संदर्भ में मानववंशशास्त्र (Anthropology) का एक सिद्धांत बताता है कि, जिन सभ्यताओं ने संस्कृती और निसर्ग का सम्मान करने के बजाए इन पर विज्ञान के द्वारा विजय पाने का प्रयास किया वह सभ्यताएँ विनाश को प्राप्त हुई| इनमे मेसोपोटेमिया, बाबिलोनिया, रोम, ग्रीक, इ. सभी पाश्चात्य सभ्यताएँ सामील है| लेकिन भारतीय सभ्यता, गोंडी(आदिवासी) सभ्यताएँ अभीतक(???) टिकी हुई है/(थी!)| परंतु जबसे हम भारतीयों ने पाश्चात्य सभ्यताका अनुकरण एवं अनुसरण करना प्रारंभ किया है, तबसे भारतीय सभ्यता भी आज विनाश के कगार पर खड़ी हो गई है| कुल मिलाकर हम कह सकते है कि, निसर्ग का सम्मान करनेवाली संस्कृती यह निसर्ग पर विजय पाने की कामना रखने वाली पर्यावरण-नाशक-विज्ञान-विचार-पद्धती से श्रेष्ठ एवं धारणाक्षम तथा शाश्वत होती है|       संक्षेप में कहे ...

सहकार : एक परिपूर्ण पण दुर्लक्षित संकल्पना/काही (कु)विचार 😁😁

*सहकार : एक परिपूर्ण पण दुर्लक्षित संकल्पना* */काही (कु)विचार 😁😁)*  (या लेखाचा अपरिस्कृत अंश प्रकाशित : ईये मराठीचिये नगरी : ई-पत्रिका : 23.06.2023) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~~~~~~~     बॅरिस्टर ए.आर.अंतुले हे महाराष्ट्राचे असे एक धडाकेबाज मुख्यमंत्री होऊन गेले की, ज्यांनी एका धाडसी निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती स्तरावर तालुक्यांची 'निर्मिती" करून त्या प्रत्येक जुन्या-नव्या तालुक्यात शासनाचे महत्वाचे असे दोन विभाग, सहकार आणि राजस्व, तालुका स्तरीय कार्यालयाद्वारे, लोकाभिमुख करण्याचे ऐतिहासिक स्वरूपाचे असे महत्त्वाचे कार्य केले. (त्यांच्या काही 'कामां'चे समर्थन करणे आजही शक्य वाटत नसले तरी, हे काम मात्र विसरता येणार नाही.)       महाराष्ट्राची वास्तविक अर्थसत्ता आणि महाराष्ट्राला अर्थकारणातील प्रमुखत्व प्रदान करणारी सुव्यवस्था म्हणजे सहकार-व्यवस्था होय, हे सत्य ओळखणाऱ्यांपैकी बॅरिस्टर अंतुले हे सुद्धा एक मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राची अर्थवत्ता, महाराष्ट्राचे पुरोगामीत्व, शैक्षणिक महात्म्य, सामाजिक ऐक्य,...

18 जानेवारी 2009

*18 जानेवारी 2009* ~~~~~~~~~~~~~        02 जून 2008 ला मी स्वेच्छेने यवतमाळ येथून बदली करून घेऊन गडचिरोली येथे जिल्हा उपनिबंधक(डीडीआर), सहकारी संस्था या महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या जिल्हा प्रमुख पदावर रुजू झालो.         गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभाव खरोखरच समाप्त करावयाचा/व्हावयाचा असेल तर त्यासाठी सहकार ही संकल्पना रामबाण उपाय ठरू शकते, हे मी यापूर्वीच अभ्यासले होते. त्या दृष्टीकोनातून मी माझ्या कामाची आखणी करून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.गडचिरोलीचे मा.अध्यक्ष श्री प्रंचित पोरेड्डीवार, संचालक श्री पोरेड्डीवार, बँकेचे सरव्यवस्थापकद्वय श्री मुद्देशवार व श्री चौधरी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी तथा तत्कालीन जिल्हाधिकारी श्री निरंजन कुमार सुधांशु यांच्या सक्रिय सहकार्याने कामकाजाला सुरुवात केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी भागात परंपरागत पद्धतीने कापूस पीक घेण्यात येत असले तरी तोवर महाराष्ट्र शासनप्रणित कापूस खरेदी योजनेचे एकही केंद्र गडचिरोली जिल्ह्यात सुरूच करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्...

ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)

*ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~~~~ >> भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. (संदर्भ : गांधीविचार). ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत, शाश्वत व टिकाऊ असल्या/झाल्याशिवाय एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचे सुदृढ मंदिर उभेच राहू शकत नाही. पाया मजबूत असेल तर आणि फक्त तरच इमारत मजबूत हीते व शिखरही मजबूत होऊ शकतो, हा निसर्गाचा अकाट्य नियमच आहे!  (एखाद्याला दिवसाढवळ्या सूर्याकडे तोंड करून डोळे झाकून आता रात्र आहे, असेच मुजोरीने प्रतिपादन करावयाचे असल्यास त्यावर (भारतात तरी) कोणताही इलाज नाही.)   >> भांडवली विकास प्रणित अर्थव्यवस्थेच्या वृद्धी(ग्रोथ)वर भर दिला तर विकासाची फळे कालांतराने आपोआप तळागाळातील स्तरापर्यंत पोहचतील हा "झिरप सिद्धांत" प्रत्यक्षात निकामी व असफलच ठरतो, शिवाय अशी भांडवली विकास प्रणित अर्थव्यवस्थेत प्रत्येक घटकाला न्याय मिळत नाही हा आजवरचा जागतिक अनुभव आहे. किंबहुना, ग्रामीण व्यवस्थेतील शेतकरी या वंचित घटकासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, तर ते वंचितच राहतात...

अनुभव : एक भ्रम?.....की?

*अनुभव : एक भ्रम?....की?* ~~~~~~~~~~~~~~~ >> जीवनात सर्वांगीण व शाश्वत यशस्वीतेसाठी जे सहा सूत्र सांगितले जातात, त्यातील सहावे सूत्र "गणिती वृत्ती" हे आहे. या "गणिती वृत्ती" ची व्याख्या मात्र प्रत्येकाने आपापल्या मगदूराप्रमाणे करावयाची असते. मी त्यासाठी मला सुचलेला कच्चा माल येथे पुरवत/टाकत आहे. कोणी जाणकाराने त्यावर मार्गदर्शन करून "व्याख्ये"कडे जाण्याचा रस्ता दाखवला तर त्यांचे आभार होतील!     2 व 3 "मिळून" किती होतात वा होतील? 2+3, 2-3, 2×3, 2÷3, 3-2, 3÷2, 2 चा वर्ग,  3 व/वा 2 चा वर्गमुळ, 2 चा घनमुळ , 3 चा वर्ग,  2 व/वा 3 चा वर्गमुळ, 3 चा घनमुळ, 23, 32,..... इत्यादी...!       म्हणजे मी गोंधळलो की कोणाला तरी गोंधळवतो? एखादी घटना, एखादा प्रसंग घडल्यावर त्यावरील प्रत्येकाची/चा प्रतिक्रिया व अभिप्राय सारखी/खा च रहावी/वा, असा अट्टाहास धरता/करता येईल काय? "होय" असेल तरी आणि "होय" नसेल तरी......योग्य, सत्य, सर्वमान्य कोणते? कां?          मी मूलतः विज्ञान आणि गणिताचा विद्यार्थी असून विधीशास्त्र, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन शास्त...

वाङ्मयीन अस्पृश्यता...!

□वाङ्मयीन अस्पृश्यता...!□ ~~~~~~~~~~~~~~~ (18.11.2017) ~~~~~~~~~~~~ ------>>> तथाकथित कम्युनिस्ट विचारसरणीच्या मुंबईस्थित एका प्रकाशन मठा(?)च्या मुखपत्राच्या सु(?)प्रसिद्ध संपादकांचा मला आलेला अनुभव...      त्या संपादकांशी झालेल्या +ve चलभाष "मैत्रीचा" गैर(?)फायदा घेऊन दि.09.02.2016 ला माझ्या दोन कविता या संपादकांकडे (अनाहूत पणे) प्रकाशनार्थ पाठविल्या असता दि.09.05.2016 ला चलभाष द्वारे (संपादकांनी स्वतः) कविता "नापसंती" कळविली. मी हसून म्हणालो, "मला तशी थोडीशी खात्री होतीच." असो. तरी पुन्हा (बेशरमपणे) दि.23.05.2016 ला पोस्टाने आणखी एक कविता प्रकाशनार्थ पाठविली. दि.16.12.2016 पर्यंत काहीच न कळल्याने पुन्हा दि.16.12 ला च आणखी एक कविता (पुन्हा बेशरमपणे) इमेल ने प्रकाशनार्थ पाठविली. दि.23.04.2017 पर्यंत या दोन्ही कवितांबद्दल काहीच "न" कळल्याने पुन्हा दि.23.04 ला च इमेल द्वारे याबाबत थोड्याशा "नाराजी"च्या सुरात (नकार/होकार) निर्णयाची विनंती केली. तेव्हा संपादकांचा इमेल आला की या दोन्ही कविता (पोस्टाने पाठविलेली व इमेल ने पाठविलेली स...

पोवारी बोली : ऐतिहासिक 200 वी सलग कविता स्पर्धा.

*पोवारी/पंवारी/पवारी बोली : ऐतिहासिक 200 वी सलग कविता स्पर्धा* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> कोनतीच बोली/भाषा अनंत काल वरी टिकन/टिकावन की रहे तं वोनं बोली/भाषा को लिखित रूपच वोला अमरत्व प्रदान कर सकं से. बोली/भाषा को अमरत्व को येव् नियम आमरो पोवारी/पंवारी/पवारी बोली/भाषा ला भी लागू होसे.  >> आमरो बोली की ऐतिहासिकता जाचनो पर प्रथमदर्शनीच असो दिसं से का येनं बोली को अस्तित्व हजारो साल पासना से. असो रहेव् को बाद भी या बोली मुख्यतः मौखिक रुपमाच रहेव् लका येनं बोली को इतिहास खोजनो कठीण जान पड़ से. मुनस्यारीच येन् बोली ला लिखित रूप मा आनन् को अना येनं बोली को अस्तित्व सतत कायम ठेवन् को प्रयास मोठो/विशाल रूप मा करनो अनिवार्य जानस्यारी पोवारी/पवारी (बोली) साहित्य कला संस्कृति मंडल की स्थापना अक्तूबर 2018 मा करनो मा आयी. अना पह्यलोच अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन घुमाधावडा, तिरोडा, जि.गोंदिया मा दि.03.02.2019 ला साजरो करनो मा आयेव् होतो. >> पोवारी/पवारी साहित्य कला संस्कृति मंडल की स्थापना करताच मंडल का राष्ट्रीय सचिव ॲड.देवेंद्र चौधरी इनन् एक व्हाॅट्सॲप समूह तय...